Type Here to Get Search Results !

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - परीक्षा केंद्रावर उशिरा आल्यास प्रवेश मिळणार नाही | 10th 12th std students big news

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - परीक्षा केंद्रावर उशिरा आल्यास प्रवेश मिळणार नाही | 10th 12th std students big news


   दहावी बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे.

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी | 10th 12th students big news


 ➡️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार, सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे.

➡️ तसेच आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती, परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहे.

 ➡️ तसेच परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 

🙏 दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

FAQ
Q.1)दहावी बारावीची लेखी परीक्षा कधी होणार आहे ?
Ans. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे.

Q.2)दहावी बारावीच्या पेपरची वेळ काय असेल ?
Ans. सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी  3 वाजता अशी पेपरची वेळ आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad