Type Here to Get Search Results !

14 नोव्हेंबर बाल दीन भाषण निबंध | 14 November children day speech essay in Marathi

14 नोव्हेंबर बाल दीन भाषण निबंध pdf | बाल दिवस मराठी भाषण| 14 November children day speech essay in Marathi | Children day speech 2022

 
14 नोव्हेंबर बाल दीन भाषण निबंध

बाल दिवस : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज 14 नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र बाल दीन मनुन भारत भर साजरा केला जातो. आपल्याला शाळेत कॉलेज मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा साठी निबंध भाषण करावे लागते तर आपल्यासाठी निबंध आणि भाषण हे खालील लेखात दिलेले आहे तरी आपण शेवट परेंत वाचावेत.

14 नोव्हेंबर बाल दीन भाषण निबंध | 14 November children day speech essay in Marathi

बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरुन २० नोव्हेंबर हा 'जागतिक बाल दिन' अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

"भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले आणि गुलाबांची फुले फार आवडत असे, त्यांच्याकडे प्रौढ व्यक्तींसाठी वेळ नव्हता; परंतु त्यांच्याकडे नेहमीच लहान मुलांसाठी वेळ होता. त्यांचे असे म्हणणे होते, की मुलांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालन पोषण केले पाहिजे. कारण की ते देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक होणार आहेत ते देशाचे सामर्थ्य आणि समाजाचा पाया आहेत. बाल दिवस हा बालदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो.

यामध्ये मुलांचे हक्क काळजी आणि शिक्षण याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दर वर्षी भारतामध्ये 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. आजची मुले हे देशाचे भविष्य आहेत. यश आणि विकासाची गुरुकिल्ली आहे आणि जे देशाला नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गाने नेत आहे. पंडित नेहरूंनी भारतातील मुलांचे तसेच तरुणांचे शिक्षण, प्रगती, कल्याण आणि विकासासाठी खूप काम केले होते.

मुलांनी देशाचे भविष्य म्हणून त्यांना ओळखले तेव्हा त्यांनी देशाच्या मुलांच्या स्थितीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांची स्थिती सुधारित करण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा केला. 1956 पासून प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालक दिन साजरा केला जातो. मुलांच्या वास्तविक स्थितीबद्दल, देशातील मुलांचे महत्त्व आणि भविष्यातील त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मुलांनी दरवर्षी साजरा करणे आवश्यक आहे.

देशभरातील सर्व ठिकाणी बालक दिन हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शाळांमध्ये शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या प्रत्येक बाबतीत बाल आरोग्य संबंधित अनेक स्पर्धा घेण्यात येतात.देशभरात हा दिवस मोठ्या थाटामाटात उत्सवात साजरा केला जातो.

हे पण वाचा ⤵️

FAQ
Q 1) बाल दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.1956 पासून प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालक दिन साजरा केला जातो.

Q.2) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
Ans.भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू हे होते.
 
Q.3) कधीपासून बालदिन साजरा केला जातो ?
Ans.1956 पासून प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालक दिन साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad